
 
   यंदा सात विरोधी पक्षांच्या महाआघाडीने राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा तेजस्वी यांना निसंशयपणे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाला पराभूत करत टीम इंडियाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जेमिमा रॉड्रिग्जच्या संयमी शतकामुळे भारताने ३३९ धावांचे आव्हान ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. विरेंद्र सेहवागने ऑस्ट्रेलियाला ट्रोल करत भारतीय महिला क्रिकेटपटूंचे कौतुक केले. आता अंतिम सामन्यात भारताची गाठ दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे, ज्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळेल.
 
    
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 